Wednesday, 29 April 2015
खत खरेदी-विक्रीतून महिलांनी साधला विकास

Info Post

 कुटुंबाचा कणा म्हणजे त्या घरची स्त्री. तिच्या माध्यमातूनच कुटुंबाचा, समाजाचा विकास होतो. याच गोष्टीचा विचार करून वाकडी येथे इंदिरा महिल...

आलापल्लीत ग्राम स्वच्छता अभियान

Info Post

अहेरी : उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या अहेरी तालुका कक्षाच्या वतीने ग्रामपंचायत आलापल्ली येथे नोव्हेंबर महिन्यात ...

चिंचटोला येथे कमी खर्चाची मिरची!

Info Post

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत कमी खर्चामध्ये मिरची लागवड करण्याविषयी मार्गदर्शक कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाने...

स्वस्त धान्य दुकानाने गावक-यांची गैरसोय दूर

Info Post

मोहगाव येथील वैष्णवी महिला स्वयंसहायता बचतगटाने गावातच स्वस्त धान्य दुकान सुरू केल्याने गावक-यांची गैरसोय दूर झाली आहे तसेच महिलांना बचतीच...

no image

Info Post

स्वयंसहायता गटांच्या महिलांना धान उत्पादनाचे आधुनिक तंत्र अवगत व्हावे, यासाठी ‘उमेद‘च्या वतीने १३ महिलांनी छत्तीसगड राज्यातील उपक्रमांना भ...

कविता -परसबागेची किमया

Info Post

चैतन्य चैतन्य झाले आज आपण सर्वांनी लावूनी परसबाग // धृ// दगड काडीकचरा वेचू या मातीचे खोदकाम करु या एक-एक वाफा बनवू या जागेला आकार द...

‘उमेद‘तर्फे गडचिरोलीत मुलभूत प्रशिक्षण

Info Post

दि. १० डिसेंबर २०१४ ते १२ डिसेंबर २०१४ या कालावधीत ‘उमेद‘च्या जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्षाच्या वतीने गडचिरोली येथे स्वयंसहायता समुहाच्...

no image

Info Post

‘उमेद‘ अभियानांतर्गत एटापल्ली तालुक्यात स्वयंसहायता गटाच्या बांधणीचे आणि सक्षमीकरणाचे काम सुरू आहे. अनेक गावांत ग्रामसंघाची बांधणी झाली अस...

गडचिरोली जिल्ह्यात शेळीपालनास संधी

Info Post

शेतीला तसेच इतर व्यवसायाला पूरक व्यवसाय म्हणून शेळीपालन या व्यवसायाची निवड केल्यास या उद्योगांतून वर्षभर रोजगार मिळवला जाऊ शकतो. शिवाय व...

no image

Info Post

एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रमात काम सुरू असताना असं कधीच वाटलं नव्हतं. जी की, दुसरी एखादी अशी संधी, जी रोजच्या जीवनाला वेगळं वळण देईल. प...

वेलीच्या ग्रामसंघाने घेतला स्वच्छतेचा वसा

Info Post

गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्लीपासून अवघ्या सात किलोमीटरवरील जवेली या गावाने ग्रामसंघाच्या माध्यमातून दर शनिवारी स्वयंस्फुतीने गाव स्वच्छ ...

अभियानात माहिती व्यवस्थापनाचे महत्त्व

माहिती व्यवस्थापन प्रणाली कुठल्याही अभियानाचा एक अविभाज्य भाग असतो. वरकरणी ही प्रणाली आकडेमोडीचा भाग वाटत असली, तरी अभियानाची उद्दीष्टे ...