भारतीय समाजात स्त्रियांवर अनेक बंधने लादली जातात. काही बंधने ही पारंपरिक स्वरूपाची आहेत, तर काही जाणूनबुजून लादली जातात. त्यामुळे ग्...

भारतीय समाजात स्त्रियांवर अनेक बंधने लादली जातात. काही बंधने ही पारंपरिक स्वरूपाची आहेत, तर काही जाणूनबुजून लादली जातात. त्यामुळे ग्...
मायाताई : परसबाग म्हणजे नेमके काय ताई? कुंदा :घरालगत असलेल्या मोकळ्या जागेवर आणि सांडपाण्यावर आधारित उपयुक्त भाजीपाल्यांची बाग...
'उमेद' अभियानातंर्गत नवीन गटांसोबतच जुन्या स्वयंसहायता गटांना अधिक सक्षम करण्याचे काम सध्या गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक...
‘उमेद‘च्या अहेरी तालुका अभियान कक्षातर्फे ७ सप्टेंबर २०१४ रोजी दुपारी एक वाजता आलापल्ली वन विभाग सभागृहात महिला मेळावा घेण्यात आला. मेळा...
केंद्र सरकारने नुकत्याच सुरू केलेल्या ‘प्रधानमंत्री जनधन योजनेङ्कचा स्वयंसहायता गटातील महिलांनी लाभ घ्यावा, यासाठी एटापल्ली तालुका अभिय...
उमेद अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात अंतर्गत समुदाय संसाधन व्यक्तींना नुकतेच मानधनाचे धनादेश देण्यात आले. एटापल्ली ताल...
ग्रामीण भागाचा चेहरामोहरा, महिलांचे स्थानिक प्रश्न सोडविण्याची ताकद ग्रामसभेत आहे. गरज आहे, महिलांना त्याची जाणीव करुन देण्याची आणि प्र...
ग्रामविकासात ग्रामसभेच्या सदस्यांची भूमिका अनन्यसाधारण असते. सदस्यांची सक्रियता आणि विकासाभिमुख भूमिका गावांचा चेहरामोहरा बदलू शकते. प...
स्वयंसहाय्यता गटाच्या माध्यमातुन गरीब कुटुंबांचा विकास साधता येतो. गटाच्या माध्यमातून महिला नियमीत बचत करतात. दैनंदिन गरजा भागविण्यासाठी अ...
गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील पेंढरी पंचायत समिती क्षेत्र तसे अतिदुर्गमच आहे. या क्षेत्रातील ढोरगटटा गाव धानो-यावरुन तब्बल ७२ ...
गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यापासून दोन किलोमिटरवर तळेगाव नावाचे गाव आहे. गावातील लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती आहे. इतर उदरनिर्वा...
उमेद अभियानाच्या माध्यमातुन ग्रामीण भागात उपजीविकेच्या शाश्वत साधनांमध्ये वाढ करण्याकरिता वेगवेगळे उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. पारंप...
राज्यात औद्योगिकदृष्ट्या सर्वाधिक मागासलेला जिल्हा म्हणून गडचिरोली जिल्ह्यास ओळखले जाते. जिल्हयाचा ८० टक्क्यांहून अधिक भाग जंगलांनी व्...
पारपनगुडा हे एटापल्ली तालुक्यातील जारावंडी -कसनसुर क्षेत्रात येणारे गाव. अतिदुर्गम कसनसुर या गावापासून चार कि.मी. अंतरावर असलेल्या पार...
गडचिरोली जिल्हा हा महाराष्ट्रातील अतिदुर्गम जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्याच्या एकूण क्षेत्रफळापैकी ९०.४% क्षेत्र हे जंगलाने...